आज
वैशाख बुद्ध पौर्णिमा. जगाला शांततेचा, अहिंसेचा, समतेचा संदेश देणाऱ्या
तथागत बुद्धांची जयंती. हा मंगल दिन बौद्धधम्मावर प्रेम आणि आस्था
ठेवणाऱ्यांसाठी महापर्व समजला जातो. वैशाख पौर्णिमेलाच बुद्धांचा जन्म,
बोधीप्राप्ती आणि महापरिनिब्बाण या तीन महत्त्वपूर्ण घटना घडल्या. जगातील
कोणत्याच महापुरुषाचा बाबत अशा घटना घडल्या नाहीत. शाक्यमुनी तथागत बुद्ध
जगाला प्रकाश देणारे तेजस्वी सूर्यच...
|
माणसाशी वैर करण्यापूर्वी बुद्ध आठवा..... लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्स दर्शवा
माणसाशी वैर करण्यापूर्वी बुद्ध आठवा..... लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्स दर्शवा
रविवार, ३ मे, २०१५
साहित्यिक महाराष्ट्र : माणसाशी वैर करण्यापूर्वी बुद्ध आठवा...........
याची सदस्यत्व घ्या:
पोस्ट (Atom)
