महाराष्ट्र माझा
किल्ले हरिश्चंद्रगड
हरिश्चंद्रगडाचा इतिहास साडेतीन हजार वर्षांहूनही प्राचीन आहे.
हरिश्चंद्रगडाचा उल्लेख
प्राचीन अग्रीपुराणात व मत्स्यपुराणात आढळतो.महाराष्ट्रातील इतर
पारंपरिक किल्ल्यांपासून हा किल्ला वेगळा आहे. इतर किल्ल्यांमध्ये आढळणारी तटबंदी येथे
दिसत नाही. या किल्ल्यावर प्राचीन लेणी आहेत, तसेच साधारणपणे १२व्या शतकापेक्षा जुने शालिवाहन
काळातील शिवमंदिर आहे. सह्याद्रीतील
अंत्यंत दुर्गम किल्ला म्हणून याची ओळख
आहे
तर
हरिश्चंद्रगडाला दोन चार हजार वर्षापूर्वीची पौराणिक पाश्वर्भूमी लाभली आहे. साडेतीन हजार
वर्षांहूनही प्राचीन असलेल्या चहुबाजूंनी तुटलेल्या रौद्रभीषण कडेकपारींनी नैसर्गिक संरक्षण
लाभलेल्या या हरिश्चंद्रगडाचा उल्लेख प्राचीन अग्नीपुराणात व
मत्स्यपुराणात आढळतो. इतर सर्व किल्ल्यांना मोगल अथवा मराठे यांच्या इतिहासाची
पाश्वर्भूमी आहे, महाराष्ट्रातील इतर
पारंपरिक किल्ल्यांपासून हा किल्ला वेगळा आहे. इतर किल्ल्यांमध्ये आढळणारी तटबंदी येथे
दिसत नाही. या किल्ल्यावर प्राचीन लेणी आहेत, तसेच साधारणपणे १२व्या शतकापेक्षा जुने शालिवाहन
काळातील शिवमंदिर आहे. सह्याद्रीतील
अंत्यंत दुर्गम किल्ला म्हणून याची ओळख
आहे.पूर्ण वाचा....
_______________________________________________________________________________
साहित्यिक महाराष्ट्र
_______________________________________________________________________________
व्यंगचित्र
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
Add