बुधवार, ८ एप्रिल, २०१५

असा वसला महाराष्ट्र! महाराष्ट्राचा आदिम इतिहास भाग - 4

असा वसला महाराष्ट्र! महाराष्ट्राचा आदिम इतिहास भाग - 4

kaothe.jpg 

ही अशी लाखो वर्षं भटक्या अवस्थेत काढल्यानंतर सुमारे साडेचार हजार वर्षांपूर्वी महाराष्ट्रात शेतीच्या तंत्रज्ञानाचा प्रसार व्हायला हळुहळू सुरूवात झाली. भारतात शेतीच्या तंत्रज्ञानाचा उगम कमीतकमी ३ ठिकाणी स्वतंत्रपणे झाला असं आता संशोधकांना मान्य आहे. यातील एक केंद्र बलुचिस्तान प्रांत (ई.स. पू. ६०००) - ज्यातून पुढे सिंधू संस्कृती उदयाला येण्यास हातभार लागला, दुसरे विंध्य - कैमूर पर्वतातील अलाहाबाद आणि गंगा यामधला बेलन खोर्‍याचा भाग (ई.स. पू. ६००० - ७०००) आणि तिसरे ईशान्य भारत  वाचण्यासाठी पुढील लिंक क्लिक करा असा वसला महाराष्ट्र! महाराष्ट्राचा आदिम इतिहास भाग - 4http://mhavaibhav2.blogspot.in/2015/04/4.html

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Add