
लग्न हे एक पवित्र बंधन आहे. या बंधनात बांधले
जाण्यापूर्वी जाणून घ्या की, तुम्ही ज्या व्यक्तीशी लग्न करणार आहात तिची
रास कोणती आहे ? कारण हे बंधन केवळ एका जन्मासाठी नसून सात जन्मांसाठीचे
बंधन आहे. जर तुमची आणि तुमच्या जीवनसाथीची राशी दोषपूर्ण झाली तर संपूर्ण
जीवनभर भांडण-तंटे होत राहतील.
ज्योतिष शास्त्रानुसार पती आणि पत्नीत षडाष्टक दोष आणि द्विद्वादश योग असायला नको. या दोन्हीपैकी एक जरी दोष असला तरी नवरा-बायकोतील भांडण ठरलेलेच आहे.
ज्योतिष शास्त्रानुसार पती आणि पत्नीत षडाष्टक दोष आणि द्विद्वादश योग असायला नको. या दोन्हीपैकी एक जरी दोष असला तरी नवरा-बायकोतील भांडण ठरलेलेच आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
Add