सोमवार, १३ एप्रिल, २०१५

कोणत्या राशीच्या मुला मुलींनी आपसात लग्न करू नये ?



लग्न हे एक पवित्र बंधन आहे. या बंधनात बांधले जाण्यापूर्वी जाणून घ्या की, तुम्ही ज्या व्यक्तीशी लग्न करणार आहात तिची रास कोणती आहे ? कारण हे बंधन केवळ एका जन्मासाठी नसून सात जन्मांसाठीचे बंधन आहे. जर तुमची आणि तुमच्या जीवनसाथीची राशी दोषपूर्ण झाली तर संपूर्ण जीवनभर भांडण-तंटे होत राहतील.
ज्योतिष शास्त्रानुसार पती आणि पत्नीत षडाष्टक दोष आणि द्विद्वादश योग असायला नको. या दोन्हीपैकी एक जरी दोष असला तरी नवरा-बायकोतील भांडण ठरलेलेच आहे.

कोणत्या राशीच्या मुला मुलींनी आपसात लग्न करू नये ? 

Click साठी प्रतिमा परिणाम



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Add